कर्ज योजना
			
				आम्ही आपल्या सोबत आहोत...!
			
        
        
            
                
                
                    
                    नोकरीपेक्षा स्वत:चा व्यवसाय करण्याला आजकाल अनेक लोकं प्राधान्य देत आहेत. पण त्यांच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न असतो तो भांडवलाचा.
                    
                 
              
            
                
                
                    
                    अचानक पैशांची गरज लागली तर काय करायचे हा मोठ्ठा प्रश्न पडतो. अशावेळीअशावेळी गरजेला येऊ शकते ते तुमचेच सोने.
                    
                 
              
            
                
                
                    
                    पैशांची गुंतवणूक करणे नेहमीच फायद्याचे असते. तुम्ही पैसे गुंतवता तेव्हा तुम्हाला त्यापासून व्याज मिळू शकते. तसेच कर्जही मिळू शकते.
                    
                 
             
            
                
                
                    
                    हल्ली सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मुला-मुलींच्या लग्नासाठी सोने घेणे महाग झाले आहे. सोन्यात गुंतवणूक करणेही कठीण झाले आहे.
                    
                 
              
            
                
                
                    
                    आपल्या पगाराच्या काही टक्के भाग वेगळा काढून त्याची बचत करणे गरजेचे आहे.ही बचत करण्यासाठी आपण खूप मेहनत करतोच ... 
                    
                 
              
            
                
                
                    
                    आजकाल अनेकांना वैयक्तिक आर्थिक अडचणी येतात. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जो तो प्रयत्न करतो. काहीवेळा उधार पैसे घेणे नको वाटते. 
                    
                 
              
            
                
                
                    
                    बचत करण्यासाठी अनेकजणस छोटी छोटी रक्कम पिग्मी खात्यात साठवत असतात. मात्र हेच पैसे भविष्यात तुमच्या मदतीसाठी धावून येऊ शकतात. 
                    
                 
              
            
                
                
                    
                    नोकरदार वर्गाला दर महिन्याला मिळणारा पगार हा फार महत्त्वाचा असतो. त्याच्या दैनंदिन गरजा या पगारावरच भागवल्या जातात.
                    
                 
              
            
                
                
                    
                    व्यवसाय छोटा असो किंवा मोठा...त्यासाठी भांडवलाची आवश्यकता भासतेच. पण काही वेळा अल्प मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते. 
                    
                 
              
            
                
                
                    
                    महिला मोठ्या प्रमाणावर आपला व्यवसाय सुरू करत आहेत. यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम तर बनतातच पण एक वेगळा ठसाही उमटवितात. 
                    
                 
              
            
                
                
                    
                    आयुष्यात संकटे कधी सांगून येत नाही. संकट आलं की ती सोडविण्यासाठी पैशांचीही गरज लागते. मोठ्या अडचणी वेळी पैसा कसा उभा करायचा हा..
                    
                 
              
            
                
                
                    
                    स्वत:चे वाहन असावे अशी आता प्रत्येकाची इच्छा असते. किंबहुना दैनंदिन आयुष्यासाठी वाहन असणे खूप फायद्याचे ठरते.